बऱ्याच
दिवसांपासून डोक्यात घोळणारा 'लोभी' ट्रेक करायचा ऑगस्टमध्ये नक्की झाले. ब्लॉग, नेटवरील माहिती, मॅप वाचून सगळी माहिती मिळवली. ७ वेळा हा ट्रेक केलेल्या प्रसादला भेटून वाट
समजावून घेतली. सगळा प्लॅन तयार झाला, यावेळेस एकटेच जायचे ठरवले, पण एक-एक जण
जोडत जाऊन चार जण
झाले आणि परत सगळा सावळा गोंधळ सुरु झाला.
सह्याद्रिचे हे बेलागकडे नेहमीच मला खुणावतात, गगनाला भिडुनही धरणीशी नाते तोडू नये हेच शिकवतात सागर
आषाढी एकादशी - २७ जुलै २०१५
आषाढी एकादशी
म्हणले की अजूनही आठवते..पहाटे पहाटे जाग यायची ती पंडित भीमसेन जोशी यांचे
लाऊडस्पिकरवरील अभंगांचे स्वर कानावर पडले की..घरी सगळ्यांचाच उपवास त्यामुळे
आपसुकच घडलेला उपास
Subscribe to:
Posts (Atom)


